-->
बुलेट ट्रेनच्या १० हजार कोटी रुपयातून शेतकऱ्यांची कर्जमाफी

बुलेट ट्रेनच्या १० हजार कोटी रुपयातून शेतकऱ्यांची कर्जमाफी

                  पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi) यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत नाना पटोले(BJP) भाजपचा निरोप घेतला होता. कॉंग्रेस पक्षामधून आमदारकीची निवडणुक लढवली आणि जिंकूनही आले. किमान समान कार्यक्रमात(Common Minimum Program) ठरलेल्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी करणं हे महाविकासआघाडी सरकारचं पहीलं धोरण असल्याचं आमदार नाना पटोले यांनी सांगितलं आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article